“ज्योतिष्याच्या भविष्यवाणीला कोणताही तार्किक आधार नाही. पश्चिमी देशांमध्ये तर ज्योतिष हा हसण्यावारी नेण्याचा विषय आहे आणि त्याला समाजात अजिबात आदरयुक्त स्थान नाही.” - जयंत नारळीकर
आपल्या देशात समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्योतिष्याला गंभीरपणे घेतले जाते. शिक्षण, नोकरी, राजकारण या सर्व ठिकाणी ज्योतिष डोके वर काढते. लोक लग्न जुळवण्यासाठी, मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी, नवीन उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ज्योतिषाची मदत घेतात. लोकांना अजून अंधश्रद्ध बनवून विकसित देश होण्याचे ध्येय गाठणे अवघड आहे.......